Saturday 31 August 2019


राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक आबिद सुरती यांच्या “सूफी - द इनव्हिजीबल मॅन ऑफ द अंडरवर्ल्ड” या पुस्तकाच्या नवीन खंडाचे अनावरण प्रख्यात दिग्दर्शक श्रीराम राघवन ह्यांच्या हस्ते बांद्रा येथील टाईटलवेव्हस मध्ये करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर राघवन, ऍनी झैदी, राजश्री देशपांडे, अभिनेता गुरमीत चौधरी, अतुल कसबेकर उपस्थित होते.

Friday 30 August 2019

Dr Aneel Kashi Murarka, a well-known philanthropist and social-worker, sends flood relief material and life-saving medicines to Kolhapur through his social organisation Ample Missiion for the flood affected people.

प्रसिद्ध फिल्ममेकर, मिडिया स्रेटरजिस्ट, ऍनिमल ऍक्टिविस्ट आणि टेडेक्स वक्ता अनुषा श्रीनिवासन अय्यर '२०१९ नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड' ने सन्मानित


 
मध्यप्रदेशातील इंदौर येथे २०१९ च्या नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड्स सोहळ्यात बहुचर्चित चित्रपट निर्माती,  मीडिया स्ट्रॅटेजीस्ट, ऍनिमल ऍक्टिविस्ट, पत्रकार आणि  टेडेक्स वक्ता अनुशा श्रीनिवासन अय्यर यांना 'आउटस्टँडिंग काँट्रीब्युशन इन सोशिओ-कल्चरल डेव्हलपमेंट' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या जन्मजात भावनेमुळे, या सर्व विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना ह्या पुरस्कारासाठी निवडले गेले होते.

“मला ह्या गोष्टीचा खरंच आनंद होत आहे की माझ्या ह्या कृत्याबद्दल मला एक नवी ओळख मिळाली आणि यासाठी मला २०१९ चा  'नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड' मिळाल्याबद्दल देखील मी कृतज्ञ आहे. माझा विश्वास आहे की माणसाच्या जन्माची खरी पूर्तता आपण आपल्या समाजासाठी परत कसे योगदान देत आहोत. आणि हीच जाणीव व्यक्ती म्हणून आपल्याला परिभाषित करत असते. माझा असा विश्वास आहे की मी मनापासून आणि माझ्या सर्व प्रयत्नांनी त्या विश्वासाचे अनुसरण करते - मग ते चित्रपट निर्माती असो, मीडिया स्रेटरजिस्ट, ऍनिमल ऍक्टिविस्ट आणि पत्रकार किंवा टेडएक्स स्पीकर असो! हे माझ्या जीवनाचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि यासाठी पुरस्कार मिळाला ह्यासाठी  ह्याचा मला आनंद आहे." ,अनुशा श्रीनिवासन अय्यर आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या.

Audiologist-Speech Therapist Devangi Dalal’s featured in Mail Today from the India Today Group.
#Audiology #Speech #Therapy #Interview #Feature #MailToday #IndiaToday #Hearing #Impairment #Positive #Attitude

Thursday 29 August 2019

मनोरंजन माध्यमातून समाजात उन्नती घडवणारे उद्योजक ‘अजय हरिनाथ सिंह’!



जेव्हा सिंग्स अँड सन्स चा विषय येतो तेव्हा उद्योजकता आणि समाजकार्य एकत्रितपणे वाढताना दिसून येते. आता ह्यात अजून हि एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. त्यांचा युवा प्रतिभावान वंशज अजय हरिनाथ सिंह यांना नुकतेच टाईम्स पॉवर मेन अँड यंग आयकॉनिक आंत्रप्रेन्योर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

"नेटफ्लिक्स यूएसए चे राजीव, झी५ च्या रेश्मी आणि झी एंटरटेनमेंटचे जय यांच्याशी दीर्घकाळापासून व्यावसाहिक संबंध आणि अजून हा व्यावसायिक कारभार चीन, कोरिया, जपान, झेक प्रजासत्ताक, जॉर्जिया या देशांमध्ये त्याबरोबर पसरवण्यासाठी आणि भविष्यात डिजिटल वितरण प्लॅटफॉमचा विस्तार करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत." अजय हरिनाथ सिंग म्हणाले.

भारतातील सर्वात शक्तिशाली, श्रीमंत आणि प्रभावी कुटुंबाचा भाग असल्यासोबत अजय हरिनाथ सिंह  विविध कंपन्यांसाठी काम करून अधिकाधिक अनुभव मिळवले. भारतीय उद्योजकतेची विलक्षण आवड असल्यामुळे त्यांनी डार्विन प्लॅटफॉर्म ऑफ कंपनी (डीपीजीसी) ची स्थापना केली. प्रामुख्याने तेल आणि शस्त्रे आणि दारूगोळा यावर लक्ष केंद्रित केले. पाहता-पाहता बँकिंग, फार्मास्युटिकल्स, वित्त, खाण, माहिती तंत्रज्ञान, विमान सेवा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कंपन्यांमध्ये हिचे नाव प्रचलित झाले. सध्या ते कंपनीमध्ये ९६ टक्के वाटा शेअर करत डार्विन कंपनीच्या चेरमेन पदी कार्यरत आहेत.

अजय हरिनाथ सिंह हे रशियन आंतरराष्ट्रीय फॅमिली फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी सदस्य असताना मनोरंजन क्षेत्रात प्रचलित डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीज (डीपीजीसी) चेअरमॅन आणि मॅनॅजिंग डायरेक्टर देखील आहेत. इतकेच नाही तर त्यांनी न्यूज मीडिया मध्ये देखील निवेश केला आहे. भारताच्या ५ मोठ्या प्रोडकशन हाऊस मधून २ प्रोडक्शन हाऊस चा ते आर्थिक कणा आहेत. यात ४३ चित्रपटांचा समावेश आहे ज्यात तीन भारतातील महागड्या बजेटच्या फिल्म्स असणार आहेत. अजय हरिनाथ सिंह यांना नुकतेच टाईम्स पॉवर मेन आणि यंग आयकॉनिक आंत्रप्रेन्योर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे आणि आता ते डीपीजीसी ( DPGC Group) ग्रुपचे सीओओ फरहाद विजय अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मिडीया हाऊसबरोबर सिनेमा, टीव्ही आणि वेबसाठी मुख्य प्रवाहात असलेल्या व्यावसायिक सामग्री निर्मितीकडे  प्रवास करीत आहेत. फरहाद अरोरा यांची अजून एक ओळख म्हणजे ते ज्येष्ठ अभिनेता विजय अरोरा आणि माजी मिस इंडिया दिलबेर देबरा यांचे सुपुत्र आहेत.

ह्या प्रोडक्शन हाऊसचा इतिहासातील सगळ्यात मोठ्या सम्राट चंगेज खान यांच्या जीवनावर आधारित ३ भागाचा बायोपिक गाथा हा एक मेगा बजेट निर्मिती असेल ज्याचे शीर्षक आहे 'द राईज ऑफ मंगोल' हा पोस्ट प्रोडक्शन टप्प्यात आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलुगू आणि इतर ही भाषांमध्ये प्रदर्शित होईल. तसेच ते 'तेरा क्या होगा लंबोदर', 'अझिजान' आणि 'व्हॅलेट पार्किंग' सारख्या समांतर  चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. २०२० वर्षी दिवाळीला  कंगना राणावत स्टारर 'धाकड' आणि ह्या सोबत 'रिक्षा', 'लेडी लक', आणि 'एन्ड युवर एक्स' हे तीन चित्रपट प्री-प्रोडक्शन टप्प्यात आहेत. डॉ. फरहाद विजय अरोरा म्हणाले, "अचूक करमणूक हे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि सर्वांना आनंद देण्याचे मुख्य स्त्रोत आहे, जे जनतेच्या कल्याणासाठी आणि संपूर्णपणे देश आणि मानवतेच्या प्रगतीत योगदान देतेय."

"आमची सामाजिक आर्थिक दृष्टी, भारतीय करमणूक उद्योगांना समग्र वाढ प्रदान करणे आणि संघटित आणि सुरक्षित समुदायामध्ये विस्तार करणे तसेच रोजगारासाठी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे. लोकांचे मनोरंजन करून आनंद पसरवणे. ह्यातून भारताच्या जीडीपी उद्योगात सकारात्मक वाढ करणे आहे." असे डीपीजीसी ग्रुप चे सीएफओ हरेश महापात्रा म्हणाले.

डार्विन प्लॅटफॉर्म समूह हा १९ पब्लिक लिस्टेड कंपन्यांचे साम्राज्य असलेले सुरुवातीपासून ते आतापर्यंतची एक कर्जमुक्त संस्था आहे आणि  तीची मालमत्ता उलाढाल ४१,००० करोड आहे. हॉलिवूड, बॉलिवूड आणि रशियन चित्रपटांमध्ये त्यांच्या उपस्थितीसह डार्विन प्लॅटफॉर्म मास मीडियाची २८९ करोडपेक्षा जास्तची उलाढाल आहे. वाजवी दराने मनोरंजन उद्योगासाठी वित्तपुरवठा करणार्‍या कंपनीला चांगली सामग्री तयार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात.

"श्री रोहित जैन आणि श्री. गौरव जैन यांच्या अध्यक्षतेखालील एक मजबूत कायदेशीर संघ म्हणून डीपीजीसी सर्व क्षेत्रातील दृष्टांत बदलण्यास योगदान देईल.  सल्लागार म्हणून कंपनीचे भारताचे दोन मानद निवृत्त मुख्य न्यायाधीश आणि सल्लागार पदावर उच्च न्यायालयाचे तीन सेवानिवृत्त न्यायमूर्ती देखील आहेत." डीपीजीसी ग्रुप चे सीइओ श्री. राहुल गणपुले म्हणाले. डार्विन प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सेक्टरची काळजी श्री मोहम्मद अन्वर बावला घेत आहेत. श्री. दीपक जांगरा, श्री शिव चरण आणि श्री राकेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात विविध आयटी अँड सेल्स टीमचा कार्यभार सांभाळत आहेत.

अलिकडच्या काही वर्षांत, सिंह यांनी अनेक लोकोपयोगी प्रयत्नांसाठी आपला वेळ दिला असून त्यांच्या ह्या सेवाभावी उपक्रमांचा विस्तार साता समुद्रापार देखील केला गेला आहे.  बेघर आणि गरजू लोकांना अन्न पुरवण्यासाठी त्यांच्या जन्मभूमीत अजय हरिनाथ सिंह फौंडेशन (AHSF) फूड चॅरिटी संस्थेची स्थापन केली गेली होती आणि आता लंडन (यूके) आणि फिलाडेल्फिया (यूएस) मध्ये ३००० हून अधिक गरजूंना शाकाहारी जेवण उपलब्ध करुन देणारे स्वयंपाकघर उघडले आहे. तसेच डार्विन ग्रुप ऑफ कंपनीच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ च्या माध्यमातून त्यांनी आखलेल्या योजने अंतर्गत लातूर (महाराष्ट्र) आणि भुज (गुजरात) मध्ये कमी खर्चिक रुग्णालये यशस्वीरित्या बांधण्यात आली आहेत. "ह्या यशाचे बरेच आशीर्वाद मिल्यानंतर माझा आनंद हा केवळ समाजाच्या उन्नतीसाठी आणि आनंदाचे माध्यम बनले आहे." असे ते म्हणाले. या रुग्णालयांनी अडीचशे कोटींहून अधिक खर्चासह या भागातील अल्प-उत्पन्न कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा देण्यावर भर दिला आहे.

इंटरटेंनमेंट क्षेत्रात यशाची धाव घेण्याखेरीज, सध्या प्रतिभावान अजय हरिनाथ सिंह १९३० च्या दशकापासून चालणार सिंग्स अँड सन्सचा वारसा त्यांच्या क्षेत्रीय बँकिंग व्यवसायापासून बरयाच तऱ्हेने पुढे आणला आहे. सध्या ते खाण आणि तेल, शिपिंग लॉजिस्टिक्स आणि एअरलाइन्स, शेती, उर्जा, मास मीडिया, फार्मास्युटिकल्स, आयटी, शिक्षण, बँकिंग आणि एकात्मिक वित्तपुरवठा यांसारख्या इतर क्षेत्रांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.

अश्या या अजय हरिनाथ सिंह यांना प्रगतीपथावर उत्तोरोत्तर यश मिळो.

Wednesday 28 August 2019

प्रख्यात गायक सुदेश भोसले के नये स्टुडिओ 'ग्रॅव्हिटी स्टुडिओ' में हुआ फिल्म 'उलटे' का म्युजिक लाँच। सुदेश भोसले, अभिनेता अरुण बख्शी, आदि ईरानी, मुश्ताक खान, फिरोज ईरानी, निर्माता हेमागिनी पटाडीया, लेखक-निर्देशक मनोज नाथवानी और जीत कुमार के साथ इस घटना की शोभा बढाई।



महान गायक सुदेश भोसले ने अपने ड्रीम प्रोजेक्ट  ग्रॅव्हिटी स्टुडिओ को लॉन्च किया, जिसमें एक लाइव रूम के साथ-साथ एक फीचर-समृद्ध रिकॉर्डिंग स्टूडियो था, इसी दौरान हिंदी फिल्म "उलटे" का संगीत लॉन्च भी हुआ। उलटे फिल्म की कहानी एक आम ग्रामीण व्यक्ती के बारे में है, जिसका नाम फिल्म में है उत्तम राव लक्ष्मण तेंडुलकर जो अपने सुस्थिर चरित्र के लिए हर किसी के मजाक का पात्र बनता है। इस कहानी में एक नया मोड आता है  जब उसे फर्जी मतदाताओं के बारे में पता चलता है और इस गलत काम को उजागर करने का फैसला करता है। इस दौरान वो वो अपने मिशन के लिए जिस मार्ग से गुजरता है और इसके मिशन में आने वाली हर बाधाओं को कैसे पार करता है, यही इस फिल्म कि पुरी कहानी है।

फिल्म के गाने सुदेश भोसले कि आवाज में ग्रॅव्हिटी स्टूडियो में रिकॉर्ड किए गए थे, और यही पर म्यूज़िक लॉन्च किया गया। सुदेश भोसले, निर्माता हेमंगिनी पटाडिया और जीत कुमार, लेखक-निर्देशक मनोज नाथवानी के साथ अभिनेता अरुण बख्शी, आदि ईरानी, मुश्ताक खान,  जीत कुमार, फिरोज ईरानी, फाल्गुनी रजनी, सचिन पाटिल और किरण आचार्य भी इस संगीत लॉन्च में उपस्थित थे।
अच्छी तरह से नियुक्त इस खूबसूरत स्टूडियो में अपने कमरे में सभी उपस्थित लोगों को ने यहाँ एक अविस्मर्णीय समय बिताया।

Tuesday 27 August 2019

Uplifting Society through entertainment, Meet Entrepreneur Ajay Harinath Singh


Entrepreneurship and philanthropy go hand in hand when it comes to the Singh’s & Sons. While being a jury member of the Russian International Family Films festival, In the entertainment sector, Chairman & Managing Director Darwin Platform Group of Companies (DPGC), Ajay Harinath Singh has invested in news media while being the finance backbone to two film production houses from Indias top 5, for 43 films, three of which are Indias most expensive films ever. He has been rightfully bestowed upon the Times Power Men and Young Iconic Entrepreneur Awards, and now he is himself foraying into mainstream commercial content production for cinema, TV, & Web, with his media house headed by DPGC Group COO Dr. Farhad Vijay Arora, also son of film star Vijay Arora & Ex Miss India Dilber Debara.
Of the entire 19 Darwin Platform Group of public listed Companies empire, which is a debt free organisation since inception, and has a asset based turnover of INR 41000Crs, with its presence in Hollywood, Bollywood and Russian films, Darwin Platform Mass Media has a turnover of over INR 289Crs. Providing finance for the entertainment industry at reasonable rates, the company loves to encourage and support good content creation.
Having long associated with Rajiv of Netflix USA, Reshmy of Zee5 & Jay of Zee Entertainment is exciting inspires us to expand our presence to China, Korea, Japan, Czech Republic, Georgia and even setup film cities in India & overseas besides expanding digital distribution platforms for the future says Ajay Harinath Singh. "Our socio economic vision, is to provide a holistic growth to the Indian entertainment industry, and expand it into an organised & secured community, providing employment and fair scope for development of fresh talent, while entertaining and spreading happiness through the masses, hence contributing to the growth of India's GDP" says Haresh Mahapatra DPGC group CFO.

Currently the production house has The Rise of Mangol in post production stages. A mega budget 3 part biopic saga on the life of history's biggest emperor Gengiz Khan. The multilingual film will be released in Hindi, Tamil, English, Telugu and other languages. Along with ready for release parallel cinema peojects like Tera Kya Hoga Lambodar, Azizan and Valet Parking, the company is mulling over the production of the Kangana Ranaut starrer titled Dhaakad, in the pipelines due for release on Diwali 2020 with 3 more films in pre production stages, titled Rickshaw, Lady Luck and en-d-your-ex. "Correct entertainment is the key source of motivation and happines for all, which contributes to the wellbeing of the masses and hence the progress of the nation and humanity as a whole" says Dr. Farhad Vijay Arora.
DPGC will contribute to a paradigm shift in all sectors as it has one of the strongest legal teams headed by Mr.Rohit Jain & Mr.Gaurav Jain. The company has 2 honorary RETD Chief justice of india as advisors and 3 RETD Justice of High court on advisory  Position " says DPGC group CEO Mr. Rahul Ganpule. Darwin platform Govt project Sectors are taken care by Mr Mohammed Anwar Bawla. The diversified  IT & Sales team is headed by Mr. Deepak Jangda , Mr Shiv Charan & Mr Rakesh Vishwakarma.

Aart from creating a storm in the entertainment industry, currently helmed by the multi-faceted Ajay Harinath Singh, has come a long way from their regional banking business from the 1930s to excelling in the fields of mining and oil, shipping logistics and airline, farming, energy, mass media, pharmaceuticals, IT, education, banking and integrated financing, culminating into a debt free conglomerate.
While being considered to be one of the most powerful and influential families in India did not stop Ajay Harinath Singh from working for a number of companies. With a thirst for Indian entrepreneurship, he founded the Darwin Platform Group of Companies , primarily focusing on oil, MiGs, Sukhoi aircrafts and arms & ammunition. The company quickly developed to being a conglomerate specialising in banking, pharmaceuticals, finance, mining, information technology, airline services, and healthcare sectors. He is currently the Chairman of the Darwin Platform Group, owning 96% of the company.
In recent years, Singh has devoted his time to numerous philanthropic endeavours, expanding his charitable activities across oceans! "After being blessed with somuch of success my happines lies in being a medium for society's upliftment and happiness" says Singh. The AHS Food charity was set up in his native India to provide food to homeless and needy and has now opened food kitchens in London (UK) and Philadelphia (US), providing over 3,000 vegetarian meals to the needy! Also, through the Darwin Group branch ‘Corporate Social Responsibility’, he devised a plan and successfully built low-cost hospitals in Latur (Maharashtra) and Bhuj (Gujarat). Raising over Rs. 250 Crore, these hospitals targeted the needs of low-income families in these areas focusing on providing quality and affordable health services. 
सम्राट चटर्जी यांच्या वाढदिवसाच्या मेजवानीत अनंगशा बिस्वास, अनुप्रिया गोयंका, प्रीती सूद, नंदा यादव, जयदीप अहलावत, निखिल डिसूझा, शदाब हाशमी, अशीम केमसोंन, राजेश रॉय, वैभव राज गुप्ता आणि पितोबाश त्रिपाठी यांसारखे नामवंत कलाकारांनी उपस्थिती दर्शविली. अंधेरी वेस्टच्या प्रख्यात पिंड मसाला येथे ही वाढदिवसाची मेजवानी रंगली होती यावेळी सर्व कलाकार पाहुणे  स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना आणि गाण्याच्या तालावर नाचत आनंदित लुटताना दिसून आले. या संदर्भातील छायाचित्रे पहा!

Monday 26 August 2019

भारतीय हातमाग विणकारांच्या सबलीकरणासाठी मस्सकली चळवळी द्वारे प्रयत्न शबाना आजमी, भाग्यश्री आणि शर्मिला ठाकरे यांचा पाठिंबा



भारतीय हॅन्डलूम उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि पैठणी विणण्याची स्त्रियांची कुशल कारागीरी टिकवून ठेवण्यासाठी श्रद्धा सावंत आणि त्यांची संस्था 'मस्सकली' यांनी मुंबईतील प्रदर्शनात ५०० हून अधिक हॅन्डलूम साड्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. प्रसंगी अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेत्री भाग्यश्री, शर्मिला ठाकरे यांच्या समवेत अनेक हॅन्डलूम चाहते उपस्थित होते. तसेच सोशल मीडिया साडी इंफुलेन्सर ममता शर्मा दास उर्फ बोहोबालिका समवेत अन्य ख्यातनाम व्यक्तींनी देखील येथे उपस्थिती दर्शवली. या सर्वांना, विणकार आणि त्यांच्या कुटूंबियांशी मिसळलेले पाहून तेथील वातावरण खरोखरचं आनंददायी झाले होते. ह्या कार्यक्रमास त्यानी मस्सकलीच्या निवडक अश्या साड्या परिधान केल्या तेव्हा त्यांच्या ह्रदयामध्ये विणकामगिरीचे स्थान किती विशेष आहे हे कळते.

श्रद्धा सावंत यांनी त्यांच्या पैठणीतील दोन विणकरांना प्रोत्साहन देत त्यांच्या विणण्याची प्रक्रिया जाणून घेण्याची संधी पाहुण्यांना मिळावी यासाठी संपूर्ण विणण्याचे वातावरण पुन्हा तयार केले होते. पैठणी साड्यां व्यतिरिक्त बनारसी, चंदेरी, खादी-जमदानी, इकत, झरी, कांजीवरम आणि गढवाल यांसारख्या अनेक हैंडलूम  साड्यांचा यात समावेश होता.

आपल्या संस्थेबद्दल बोलताना श्रद्धा सावंत म्हणतात की, "मस्सकली म्हणजे स्वातंत्र्य, शांतता आणि समृद्धीत झेप घेणारा पक्षी - आणि असच काही मी माझ्या विणकर समाजासाठी कलाकारासाठी अपेक्षा करते. त्यांनी ही ह्या पक्ष्याप्रमाणे उंचच उंच झेप घ्यावी." विणकाम करणाऱ्या समाजाची परिस्थिती किती कठीण आहे यावर भर देताना त्या सांगतात की, “विणकलाकर कमालीचे प्रतिभावान आहेत पण परिस्थितीशी झुंझत आहेत,ह्या सर्वांचा खरेदीदारांशी संपर्क तुटक आहे. ह्या कलाकार महिलांच्या कलेस आमच्याकडून चांगला मोबदला मिळण्यास पात्र आहेत आणि जुन्या विणण्याच्या परंपरागत प्रक्रियेस जिवंत ठेवण्यासाठी त्यांना सक्षम ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न झालेच पाहिजे. 'मस्सकली' त्यांनी निवडलेल्या व्यवसायात त्यांना सुखी आयुष्य जगण्यास मदत व्हावी ह्याच प्रयत्नात आहे.”

ही पारंपरिक विणकाम कला लुप्त होण्याआधी या कलेत नवीन आर्थिक लाट निर्माण व्हावी ही इच्छा व्यक्त करीत श्रद्धा सावंत पुढे म्हणतात की, “आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण रोजगार पुरवण्यासाठी हॅन्डलूम उद्योग एक प्रमुख उद्योग आहे. 'मस्सकली'च्या माध्यमातून मी दंडात्मक स्थितीत असलेल्या परंपराधारकांनाह्या कलाकारांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत आहे, तसेच भारताच्या गौरवशाली सांस्कृतिक वारसाचे प्रतीक असलेल्या विणकाम कलेला पुन्हा एकदा रुळावर परत आणण्याचा प्रयत्न आहे."


श्रद्धा सावंत, पारंपारिक विणलेल्या साड्या व्यतिरिक्त खास डिझायनर साड्या कशा तयार कराव्यात ह्याचे प्रशिक्षण देखील देतात. ह्या बद्दल सांगताना त्या हसत म्हणलया, “किमान महिन्यातून एकदा आम्ही वैयक्तिकरित्या छोट्या खेड्यांना भेट देऊन विणकरांशी संवाद साधतो. आम्ही त्यांना नवीन डिझाइन्स बद्दल कल्पना देखील देतो. ह्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा आपण भारतीय कारागीरांचा सन्मान जपतो तेव्हा आपण स्वतःला मदत करतो. हातमाग केवळ पर्यावरणास अनुकूल नाही; पुनरुज्जीवन ग्रामीण स्थलांतर कमी करते."

प्रख्यात अभिनेत्री शबाना आजमी त्याचे हॅन्डलूम साठी असलेले तीव्र प्रेम व्यक्त करत म्हणतात की, " हॅन्डलूम साठी माझे प्रेम बालपणापासूनच उपजत आहे. आणि माझी आई हि हॅन्डलूम ची संरक्षक होती . मी श्याम बेनेगल यांच्या 'सुस्मान' या बंगाली चित्रपटामध्ये एका विणकाराच्या पत्नीची भूमिका निभावली होती.  त्यावेळी मला या व्यापारातील महिलांची स्थितज कळली आणि पटली होती. महिला विणकरांना सामील करून या प्रक्रियेत सक्षम बनवल्याबद्दल मी श्रद्धाचे मनापासून कौतुक करते.” 

आपल्या चिरतरुण सौंदर्यसाठी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री ने तिचे पैठणी बद्दलचे प्रेम व्यक्त करत सांगते की, " माझ्याकडे पैठणी साड्या भरपूर आहेत ज्या माझ्या आईने परिधान केल्या आहेत आणि मला आशा आहे की माझी मुलगी त्या परिधान करेल आणि तिचीही मुलगी एक दिवस अगदी साध्या कारणासाठी त्या परिधान करेल - कारण त्या आश्चर्यकारकपणे सुंदर आहेत! ”

त्यांनी एक अतिशय चांगला मुद्दा येथे मांडला जेव्हा त्या म्हणाल्या, “ह्याप्रकाराच्या सुंदर साड्या दागिन्यांसारख्याच अमूल्य आहेत. ह्या कारणास्तव असे म्हणायला हरकत नाही की अश्या साड्या आपल्या प्रत्येक पिढीला वारसा म्हणून भेट हे पण  योग्य ठरेल. या दोन्ही अभिनेत्रींनी फक्त उत्सव निमित्तच नाही तर ह्यांचा वापर दैनंदिन  जीवनात करावा आणि हा विणकरांच्या आयुष्याला नवी गती देणारा असावा यासाठी आवाहन केले.

इस बारिश के मौसम में अपने कानों का रखिये ख़याल


बारिश का मौसम अनेक रोगों को आमंत्रण देता है जैसे की डेंगू , मलेरिया, सर्दी और  कान-दर्द जैसे अनेक रोगों का हम आसानी से शिकार हो जाते है, पर यह वक्त ही ऐसा है जो कानों से जुडी अनेक समस्या का कारण होता है।

ऑडिओलॉजिस्ट-स्पीच थेरपिस्ट और जोश फाउंडेशन की सह-संस्थापक देवांगी दलाल ने कहा, “बारिश में  कान में फंगल संक्रमण सामान्य हैं।  इस तरह के संक्रमण से दर्दनाक खुजली हो सकती है, जो सूती कपड़े और अन्य समान वस्तुओं के साथ खुजली के कारण होने वाले दर्द को बढ़ा सकती है, जिससे संक्रमण से अधिक नुकसान हो सकता है। ध्यान रखें की बारिश के मौसम में फंगल संक्रमण मशरूम की तरह बढ़ता जाता है। यदि आपके कान में एक दिन से अधिक समय से खुजली हो रही हैं, तो विशेषज्ञ से परामर्श करें। "

"आर्द्र जलवायु वाले इस मौसम में मुख्य चिंता हमारी प्रतिरक्षा प्रणाली का कमजोर होना है। बारिश में, संक्रमण अधिक तौर से सामान्य होता हैं क्योंकि इस वक्त हमारी प्रतिरक्षा प्रणाली कमजोर होती है। उचित सावधानी के साथ अपनी प्रतिरक्षा क्षमता को बढ़ाएं। शरीर को गर्म रखने और अपनी प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ावा देने के लिए गर्म पेय का विकल्प चुनें।"

“कान में मोम या पानी से भरा हुआ होना यह कान नहरों के बंधे होने का मुख्य कारण है, खासकर इस मौसम में सभी प्रकार के दर्द होते हैं । देवांगी दलाल ने कहा कि अपने कानों को सुरक्षित रखें और अगर आपको दर्द हो रहा है तो फंगल कान के संक्रमण के कारण दर्द होता है और इसे ठीक होने में कम से कम  २१  दिन लगते हैं।

Thursday 22 August 2019

आशा भोसले आणि जनाई भोसले यांनी रजिता कुलकर्णी यांच्यासह श्री श्री रविशंकर यांच्या कृतज्ञतेत गाण्यांची घोषणा केली.


ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले आणि नात जनाई भोसले यांनी गीतकार रजिता कुलकर्णी यांच्यासह अंधेरी पश्चिम येथील पंचम स्टुडिओ येथे आध्यात्मिक आणि मानवतावादी गुरु श्री श्री रविशंकर यांच्या कृतज्ञतेत गाण्यांची घोषणा केली. आशा भोसले यांनी त्यापैकी एक गाणे गायले आहे, तर जनाई भोसलेने दुसरे गाणे गायले आहे.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना या गाण्यांविषयी माहिती आहे का? असे विचारले असता, आशा भोसले यांनी व्यक्त केले की, “मी गुरुदेवांशी गाण्यांबद्दल काही बोलने झाले नाही, परंतु मी त्यांना बर्‍याच वेळा भेटले आहे. त्यांच्या इतर सर्व अनुयायांप्रमाणे मी देखील त्यांना प्रिय आहे.”


ज्येष्ठ गायिका आशा भोसले ह्या गाण्याच्या निवडीबददल म्हणाल्या की,“ सर्व गाणी नृत्य किंवा प्रेमाविषयीचं असतात असे नाही. इतर भावना देखील आहेत, विशेषत: त्या ज्या आपल्याला देवाशी जोडतात आणि गुरुदेव यांच्या कृतज्ञतेत रचलेली ही गाणी आपल्याला भगवंताशी जोडतात.” योगायोगाने आशा भोसले यांनी या गाण्यांना संगीत देखील दिले आहे.

जनाई भोसलेचे तिच्या आजीबरोबरचे हे पहिलेचं सहकार्य नाही! ह्या गाण्याबद्दल सांगताना जनाई म्हणते की, “हे गाणे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. ती माझी आजी आहे! आम्ही जगभर प्रोफेशनली म्युजिक कॉन्सर्ट मध्ये परफॉर्म केले आहे, पण जेव्हा आम्ही घरी परततो, तेव्हा ती माझी आजी असते जी माझ्यासाठी माझे आवडते जेवण बनवते... तिच्यात काहीच बदल होत नाही.” युवा प्रतिभावान गायिका जनाई ने श्री श्री रविशंकर यांच्या प्रति तिची निष्ठा व्यक्त करत  म्हटले की, "मी स्वतःला भाग्यवान समजते कि मला त्यांच्यासाठी गाण्याची संधी मिळाली."

अध्यात्माबद्दल त्यांच्या समान कल्पनाशिवाय, आजी-नाती ची ही जोडी एक आपुलकीचे बंध साधते. याबद्दल सांगताना आशा भोसले सांगतात की, “जनाई मला अजिबात त्रास देत नाही! ती खरोखर चांगला स्वयंपाक करते आणि प्रेमाने मला खाऊ घालते. सभ्यतेची तिला जाण आहे. ती आमच्या कुटुंबाला एकत्र बांधते. वयाच्या सातव्या वर्षापासूनच तिला भारतीय शास्त्रीय संगीताचे आणि शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणि आता ती वेस्टर्न ऑपेरा शैलीत सुद्धा गाते. आता ती १७ वर्षांची असून शालेय शिक्षणासह संगीतात हि तालीम घेत आहे.”

Saturday 17 August 2019

'मिसाल मुंबई' उपक्रमांतर्गत वांद्रे येथे आणखीन एका नवीन बालवाडी व कौशल्य केंद्राची स्थापना !



रुबल नागी यांनी आदरणीय मंत्री श्री आशिष शेलार यांच्या सहकार्याने व रुबल नागी आर्ट फाऊंडेशनच्या पुढाकाराने 'मिसाल मुंबई' उपक्रमांतर्गत वांद्रे पश्चिम येथील आणखी एक ईडु-हब (बलवाडी) व कौशल्य केंद्र सुरू केलेले आहे. १६ ऑगस्ट रोजी आदरणीय आशिष शेलार आणि शेखर रवजियानी यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या प्रकल्पाचे उद्दीष्ट महिला आणि तरुणांना व्यावसायिक कौशल्य बांधणी आणि प्लेसमेंट समर्थनाद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यासाठी सक्षम करणे हे आहे. कौशल्य बांधणी आणि रोजगार समर्थनाच्या दिशेने निर्देशित प्रयत्न, प्रशिक्षणार्थी नोकरी मिळवून त्यांना दर्जेदार कामगिरीसह टिकवून ठेवू शकतील. 


'मिसाल मुंबई' उपक्रमांतर्गत यापूर्वी ठाणे, वरळी, कोलाबा, प्रभादेवी, औरंगाबाद, नाशिक, विरार, नालासोपारा, गोवंडी ईडू-हब (बालवाडी) सुरु केले गेले आहे. आता वांद्रे पश्चिम येथील हे नवीन केंद्र अन्य ठिकाणी शालेय पूर्व कार्यक्रम आणि वितरण पद्धती समाविष्ट करेल. झोपडपट्टी, खेड्यातील मुलांसाठी व त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि औपचारिक शाळांमध्ये त्यांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी मदत प्रदान करण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे. डिजिटल इंडिया पुढाकाराच्या विविध घटकांचा वापर करून नागरिकांना माहिती, ज्ञान आणि कौशल्य मिळवून देण्याचे व तरुण उद्योजक तयार करून झोपडपट्टीतील बदलाचे एजंट होणे हे 'मिसाल मुंबई' चे उद्दीष्ट आहे.

“मिसाल मुंबई-इंडिया” हा भारतातील झोपडपट्ट्यांमध्ये आणि खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणारा उपक्रम आहे.

Tuesday 13 August 2019

Rohit Verma Rocks IACA ‘2019 FESTIVAL OF INDIA’

Rohit Verma rocked Atlanta with his path-breaking fashion show at the 24th FESTIVAL OF INDIA organised by the Indian American Cultural Association (IACA). This edition of the festival was a runaway success, especially with IACA’s chairperson for the festival Dr (Mrs) Paddy Sharma turning heads when she hit the runway as the opening act of international designer Rohit Verma’s fashion show. 
A jubilant Rohit Verma said, “I am eternally grateful to Lord Krishna for all the opportunities he presents to me. I also thank Dr. Paddy Sharma for her graceful manner on the runway that had everybody absolutely mesmerized.” 
Verma was 2019 FESTIVAL OF INDIA’s star of the show; not only did he display his dazzling collection but also organised the stunning fashion show. IACA’s Chairperson for the show Dr (Mrs) Paddy Sharma, IACA chairperson Mr. Ani Agnihotri and fashion event co-ordinator Kiran Agnihotri were also in attendance. IACA is the largest and oldest non-profit organisation of Indians in Atlanta and has been organising the FESTIVAL OF INDIA for the last 23 years. 
This chapter of the festival was a day-long affair packed with cultural activities and attended by over 3,000 people from all across Georgia, including the Indian consulate in Atlanta and the local politicians.

Monday 12 August 2019

राजीव स रुईया दिग्दर्शित आणि निर्माता रविंदर जीत दारिया यांच्या मुश्किल - फियर बिहाइंड यु च्या प्रीमियर प्रसंगी आदित्य रॉय कपूर व सिद्धार्थ रॉय कपूर यांनी भाऊ कुणाल रॉय कपूरच्या कामाचे केले भरपूर कौतुक!



निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि युवांमधील हार्टथ्रोब आदित्य रॉय कपूर त्यांचे आई-वडिल सलोम आणि पिता रॉय कपूर यांसमवेत कुणालची पत्नी शायंती यांच्यासह कुणालच्या पहिल्या रोमँटिक चित्रपटाच्या प्रीमिरला उपस्थित होते. प्रथमच कुणालने पार पाडलेली लव्हरबॉयची भूमिका पाहण्यास खास करून दोन्ही भाऊ अभिमानाने कुणाल आणि कुटुंबासमवेत चित्रपटाच्या प्रीमियर ला आले होते आणि हे एक आदर्श कुटुंबाचे उदाहरण मांडत होते. 

कुणाल रॉय कपूर म्हणतात की, “माझे कुटुंब माझ्यासाठी नेहमीच सहाय्यक होते परंतु ते चांगले समीक्षक देखील आहेत. पण मला आनंद आहे की आम्ही एकत्र हा चित्रपट पाहिला आणि त्यांना तो आवडला! ज्या लोकांना भयपट आवडतात त्यांनी नक्कीच मुश्किल पाहायला हवा.”

कुणालची आई सलोम त्यांना शेवट फारचं आवडला असल्याचे व्यक्त केले तर, त्याची पत्नी शायंती यांना कुणालचा रोमँटिक अंदाज आवडलेला असून “मी खरंतर भयपट प्रकारामुळे घाबरले पण मला चित्रपटाची कथा खूप आवडली.” असल्याचे सांगितले.

प्रीमियर प्रसंगी कुणाल यांच्या आई-वडील, पत्नी व भावांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद आणि अभिमान पाहण्यास मिळाला. आपला लहान भाऊ आदित्य रॉय कपूर निपुण असलेल्या रोमँटिक भूमिका साकारण्याच्या प्रांतात प्रवेश ठरणारा 'मुश्किल-फियर बिहाईंड यु' हा प्रथमच चित्रपट आहे. त्यांची व्यस्त दिनचर्या विचारात घेतल्यास, कदाचित त्या तीन भावांना एकत्र भेटविणे ‘मुश्किल’ असेल असे एखाद्याला वाटेल, पण प्रेमामुळे काहीही शक्य होते!

Friday 9 August 2019

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुलक्षणा... तुला नुकतच दत्तक घेण्यात आले असल्याचे आनंद महेंद्रू, पॅपॉन, शेखर सुमन, इस्माईल दरबार यांनी जाहीर केले आहे.




असे क्वचित होत असते की, २८ वर्षीय मुलांनी तिच्या वाढदिवसाचा केक कापला आणि तिचे अश्रू फुटले. पण ती सुलक्षना होती, जी २८ वर्षात पहिल्यांदाच तिचा वाढदिवस साजरा करत होती.  ८० लोकांचे कुटुंब आणि मित्र परिवार या आनंदात सामील होऊन तिला शुभेच्छा देत आहेत हे पाहून नक्कीच तुमच्याही डोळ्यात आनंदाश्रू येतीलच ना. आणि ८० कुटुंबाचे सदस्य ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल ना?  ज्या सदस्यांचा संदर्भ देतोय  ती अनाथ मुलं आहेत जी त्यांच्यासारख्या एकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आली होती. 

ह्या आनंदात महेंद्रू, शेखर सुमन, पॅपॉन, इस्माईल दरबार, श्रीकांत भारतीय सारखे सेलिब्रिटी सामील होते  आणि हे सगळं शक्य झालं सारिका गगन आणि गगन महोत्रा ह्या सुंदर जोडीमुळे. 

सुलक्षणा तिचा आनंद व्यक्त करत म्हणाली, "मी खरच भारावून गेले आहे. माझ्या बहिणीने मला अगदी लहानपणीच फक्त एक चिट्ठी हाती देऊन सोडून दिल होतं ज्यावर माझं नावे आणि जन्मतारीख होती. तेव्हापासून ते आतापर्यंत २८ वर्षांत माझा हा पहिलाच वाढदिवस साजरा झाला आहे! "

सुलक्षणाने आज तिच्यासारख्या अनेक अनाथांना आपले जीवन समर्पित केले आहे. ज्यांच्यावर अनाथाश्रमातून बाहेर पडल्यावर रस्त्यावर भीक मागण्याइतकी वेळ आली त्यांनाही ती मदतीचा हात देते. तिला अशी अपेक्षा कधीच नव्हती की ती  २८ वर्षांची झाल्यावर तिला सारिका आणि गगन महोत्रा सारखे गोड जोडपे दत्तक घेतील आणि आयुष्यभर तिचा हात धरून ठेवण्याचं  वचन देतील. 

"हे आश्चर्यकारक वाटते." सुलक्षणा आपले अश्रू रोखू शकले नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने असे काही तरी नक्की करावे, हे या जोडप्याने उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. सारिका आणि गगन महोत्रा सांगतात की, “आम्ही तेच केले जे आम्हाला वाटले. ह्या कृतीत असामान्य काहीही नाही. आम्ही फक्त आपल्या अंतःकरणाला अनुसरुन हा निर्णय घेतला.” 

चित्रपट निर्माते-उद्योजक आनंद महेंद्रू यांनी न केवळ अंधेरी येथे 'चंपक' स्टुडिओ उघडला तर आपल्या मित्रांना ही ह्या आनंदात सामील होऊन अनेक अनाथ मुलांना सामील होण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांचे स्वागत केले. "ह्या पेक्षा सुंदर काहीच नाही कारण अशाच पुढाकारांमुळे ह्या जंगलाचे रूपांतर उबदार प्रेमळ मायेच्या घरांमध्ये होऊ शकते. असे आणखी काही उपक्रम झाले पाहिजेत आणि आपण सर्वांनी मनापासून त्यात सहभागी झाले पाहिजे." असे भाऊक आनंद महेंद्रू म्हणाले. शेखर सुमन, पॅपॉन, श्रीकांत भारतीय आणि इस्माईल दरबार संभाषणादरम्यान उत्साही सेल्फी घेत ऐक्यात सहमत होते.

Wednesday 7 August 2019

अभिनेता रजनीश दुग्गल, नाझिया हुसैन, पूजा बिष्ट, दिग्दर्शक राजीव एस रुईया व निर्माता रविंदर जीत दारिया यांनी मुश्किल चित्रपटाचे जोशमध्ये केले प्रोमोशन


अभिनेता रजनीश दुग्गल, नाझिया हुसैन, पूजा बिष्ट, दिग्दर्शक राजीव एस रुईया व निर्माता रविंदर जीत दारिया अंधेरी पश्चिम येथील बॉम्बे कॉकटेल बार मध्ये आयोजित मुश्किल - फियर बिहाइंड यु च्या प्रमोशनल इव्हेंट मध्ये दिसून आले. हा चित्रपट  ९ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.

ह्या चित्रपटाचे चित्रीकरण मनमोहक अश्या निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. दिग्दर्शक राजीव एस रुईया आणि  निर्माता रविंदर जीत दारिया यांच्या बिग बॅट फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित 'मुश्किल - फियर बिहाइंड यु' हा चित्रपट चार मित्रांची कथा मांडतो जे एका प्रवेश बंद महालात प्रवेश करतात आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर काय घडते त्यातून ते कसे बाहेर पडतात ती गोष्ट उलगडते. ही कथा वाईटावर चांगल्याचा विजय नेहमीच होतो हे सिद्ध करते.

Monday 5 August 2019

तंबाखू विरोधी जागरूकता अभियान


 डॉ. अनिल काशी मुरारका यांनी त्यांच्या अँपल मिशन ह्या संस्थेसोबत एक आगळीवेगळी मोहीम राबवली. ही मोहीम जनसामान्यांमध्ये टोबॅको संदर्भात जास्तीत जास्त जागृकता निर्माण व्हावी ह्यासाठी योजली गेली होती. डॉ. अनिल काशी मुरारका त्यांच्या टीम सोबत मुंबईच्या रस्त्यावर उतरले, वेगवेगळ्या लोकांना भेटले त्यांच्या आयुष्यातील  वेगवेगळे पैलूं जाणून घेतले आणि त्यांच्याशी सवांद साधला आणि शेवटी नम्रपणे त्यांना धूम्रपान सोडण्यास आणि तंबाखू उत्पादनांचा वापर करण्यापासून दूर राहण्याची विनंती केली. 

डॉ. अनिल काशी मुरारका म्हणाले, "तंबाखूचा वापर हा भारतातील एक गंभीर समस्या आहे. कमी शिक्षित आणि योग्य मार्गदर्शनचा अभाव, सहकारी दबाव आणि मुलांमध्ये वरिष्ठांचे अनुकरण करण्याचा आग्रह, गैरसमज, तणाव आणि विविध प्रकारच्या सुलभ उपलब्धता तंबाखू उत्पादने आणि नाविन्यपूर्ण जाहिराती लोकांना तंबाखूच्या वापराकडे आकर्षित करतात आणि बऱ्याच वर्षांपासून त्यांचा वापर आणि गैरवर्तन यामध्ये सतत वाढ झाली आहे. आपण जितके करू शकतो तितके आपण करावे, मला वाटते की लोकांना शिक्षित केले तर ते स्वत: ची मदत करू शकतात."
[5:36 PM, 8/5/2019] Laxman Narad: डॉ. अनिल काशी मुरारका ने  एम्पल मिशन संस्था की और से  एक अनुठी मुहीम चलाई।  जनसामान्य लोगों के बीच तंबाकू के बारे में अधिक से अधिक जागरूकता फैलाना इस मुहीम का मकसद था। अनिल काशी मुरारका और उनकी  टीम के सदस्य  इस मुहीम  को यशस्वी बनाने के लिये मुंबई की सड़कों  पर उतरे, अलग अलग लोगो से मिले, उनके साथ बातचीत की , उन लोगों के जीवन के विभिन्न पहलुओं को जानने की  कोशिश की और अंत में उन्होंने विनम्रतापूर्वक उनसे धूम्रपान छोड़ने और तंबाकू उत्पादों का उपयोग करने से बचने का अनुरोध किया।

डॉ. अनिल काशी मुरारका ने कहा, “भारत में तंबाकू का उपयोग एक गंभीर समस्या है। शिक्षा का अभाव और उचित मार्गदर्शन की कमी, सहकारी दबाव और बच्चों में  गलतफहमी, तनाव और अन्य तम्बाकू उत्पादों और विज्ञापनो से  नए  लोग तंबाकू के उपयोग के लिए आकर्षित होते हैं ।और कई वर्षों से उनके उपभोग और दुरुपयोग में लगातार वृद्धि हो रही है । मुझे लगता है कि लोगों को शिक्षित करने का मतलब है कि वे स्वयं खुद की मदद कर सकते हैं

Ashish Shelar unveils Sangeeta Babani’s ‘Joyful Moments’, An Art Installation At Otters Club in the presence of Preeti Jhangiani, Jaswinder Singh, Swapna Mhatre, Vikram Rao, Samir and Dipalee Date


Sangeeta Babani, a distinguished artist also known for her art on cars, has conceptualized and created a unique mixed media 10 feet by 5 feet artwork. The said artwork, aptly titled ‘Joyful Moments’, was completed in a short span of just 3 months! Sangeeta has used various mediums in the said artwork, including wood, metal, sculpture paste et al, depicting the goings-on of the Otters Club. 

With two inch moulded frames, Sangeeta Babani’s exhibit has been installed on the 1st Floor of Otters Club, the area catering to the most elite crowd of Bandra! The painting was unveiled over high tea with esteemed guests from different walks from life. Besides Chief Guest Hon’ble Minister for School Education, Sports & Youth Welfare of Maharashtra Ashish Shelar, Corporator Swapna Mhatre, Actor Preeti Jhangiani, Ghazal singers Jaswinder Singh, Samir and Dipalee Date, Vikram Rao, Akshay and poet Chand were spotted at the exquisite art affair.

Artist Sangeeta Babani, raised in Spain and settled in Mumbai, has studied Arts in Spain, a country rich in art and culture. Being a proud Indian, the immense cultural diversity of India is naturally ingrained in her and has influenced her immensely! “With this art installation, I aim to encourage the younger lot to follow their creativity and passion,” she avers.

समाजसेवक डॉ. अनिल काशी मुरारका यांना प्रतिष्ठित 'भारत गौरव पुरस्कार २०१९' प्राप्त



समाजसेवक डॉ. अनिल काशी मुरारका यांना नुकतेच लंडन मध्ये २०१९ चा भारत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा हाऊस ऑफ कॉमन येथे पार पडला असून त्यांना त्यांच्या देशाची उत्कृष्ट सेवा करण्याबद्दल आणि उत्कृष्ट वैयक्तिक यशासाठी सन्मानित करण्यात आले.

डॉ. अनिल कशी मुरारका  नेहमीच आपल्या मनाचे ऐकत, आपल्या देशात कोणत्याही प्रसिद्धी शिवाय समाजसेवा क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत. ते सांगतात की, "जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यासाठी विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मानित केले जाते तेव्हा तो आनंद, तो सन्मान वेगळाच वाटतो."

२०१५ मध्ये डॉ. अनिल काशी मुरारका यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी  सामाजिक जागरूकता संस्था अँपल मिशनची  स्थापना केली. त्यांच्या काही अलीकडील मोहिमांमध्ये आदिवासी महिलांना सॅनिटरी पॅडचे वितरण करणे, अ‍ॅसिड हल्ला वाचलेल्यांना मदत करणे; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स डे आयोजन; उन्हाळ्याच्या उष्णतेपासून थोडासा आराम मिळावा यासाठी स्टेशन जवळ प्रवास करण्याऱ्या प्रवाश्यांना टोप्या, लिंबू पाणी वितरित करणे, मालवणी येथील झील इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देणे असे निरनिराळे उपक्रमांचा समावेश आहे.

'भारत गौरव पुरस्कार २०१९' हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. अनिल काशी मुरारका सांगतात की, "पुरस्कारापेक्षाही जास्त, समाजासाठी आपण जे कार्य करत आहोत त्यासाठी हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दलची भावना ही अमूल्य आहे! मी जे करतो ते पाहून अजून काही लोक निःस्वार्थपणे योगदान देण्यास पुढे आले तर मी माझ्या मोहिमेत यशस्वी झालो असे मानतो."

Friday 2 August 2019

Dhvani Parag Dalal, daughter of Audiologist-Speech Therapist Devangi Dalal, is representing India in the International Folk Dance Competition held at Istanbul, Turkey. Participating in the International Culture & Art festivities where dancers from over 28 countries are participating, Dhvani has made India proud. Kudos to her!